महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाणांनी पक्षाला राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एवढी मोठी उलथापालथ झालेली असताना मध्य प्रदेशातूनही महत्त्वाची बातमी येत आहे. काँग्रेसचे नेते कमलनाथ हेही भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. परंतु, या चर्चा निराधार असल्याची प्रतिक्रिया पक्षाचे सरचिटणीस जितेंद्र सिंह यांनी दिली. ते एनडीटीव्हीशी बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा