जम्मू-काश्मीरच्या माछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांकडून भारतीय जवानाच्या मृतदेहाच्या करण्यात आलेल्या विटंबनेविषयी देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनीदेखील या कृत्याचा निषेध केला असून यापेक्षा भयानक कृत्य असू शकत नाही, असे म्हटले आहे. तसेच जवानांचे मानवी हक्क हे इतर कोणाच्याही मानवी हक्कांपेक्षा महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या कृत्यांमुळे पाक अगोदरच उघडा पडला आहे. परंतु, त्यांच्याकडून हे नाकारले जात आहे. मात्र, भारतीय सैन्य या सगळ्याला चोख प्रत्युत्तर देईल, असा ठाम विश्वास जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा