Article 370 Abrogation PM Narendra Modi on Jammu-Kashmir : केंद्र सकारने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० हटवल्याच्या निर्णयाला आज (५ ऑगस्ट) पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीर व लडाखमधील नागरिकांना विश्वास दिला की “केंद्र सरकार सातत्याने त्यांच्यासाठी काम करत राहील आणि येत्या काळात त्यांच्या अपेक्षा पूर्ण करेल. कलम ३७० हटवणं हा खूप आवश्यक आणि मोठा निर्णय होता.” मोदींनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर यासंबंधी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे, “संसदेत कलम ३७० व कलम ३५ अ हटवण्याच्या निर्णयाला पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आपण एक सोहळा साजरा करत आहोत.”
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा