काँग्रेस सत्तेत आली, तर जनतेचा पैसा जास्त मुलं असणाऱ्यांना वाटून टाकेल, असं विधान पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानमधील एका सभेत बोलताना केले होते. त्यांच्या या विधानानंतर काँग्रेससह विरोधकांकडून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनीही यावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. पंतप्रधान मोदी हे खोटारडे पंतप्रधान असून उलट देशात मुस्लीम लोकसंख्या घटत असल्याचे ते म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा