नवी दिल्ली, मुंबई: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेसची कसोटी आहे. राजस्थान आणि छत्तीसगडची सत्ता कायम राखण्याचे काँग्रेसपुढे आव्हान आहे. मध्य प्रदेशात भाजप-काँग्रेस यांच्यात चुरस आहे . तेलंगणात के.चंद्रशेखर राव तिसऱ्यांदा विजय मिळवणार का याचीही उत्सुकता आहे. ही निवडणूक लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजली जाते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा