दिल्लीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून दिल्लीतील नागरिक पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. त्यामुळे हरयाणा सरकारने दिल्लीच्या वाट्याचं १०० दशलक्ष गॅलन पाणी प्रतिदीन सोडावं या मागणीसाठी दिल्लीच्या जलमंत्री आतिशी यांनी उपोषण छेडलं होतं. आज पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती ढासाळल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा