६ डिसेंबर १९९२ या दिवशी बाबरी मशीद पाडण्यात आली. तसंच त्याआधी राम मंदिर आंदोलन हे रथयात्रेच्या माध्यमातून सुरु करण्यात आलं होतं. त्यासाठी कारसेवाही करण्यात आली. बाबरी पडल्यानंतर भारतात त्याचे पडसादही उमटले होते. या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमीच्या बाजूने निकाल दिल्यानंतर त्या ठिकाणी आता मंदिर उभं राहतं आहे. अशात एआयएमआयमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे. ज्यामुळे वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत. त्या जागी मंदिर होतं हा उल्लेख महात्मा गांधींनीही केला नव्हता असं त्यांनी म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा