बांगलादेशमधील हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर तेथील पीडित नागरिकांसाठी आमचे दरवाजे उघडे असून त्यांनी मदत मागितल्यास त्यांना आश्रय देऊ,अशाप्रकारचं विधान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका सभेत बोलताना केलं होतं. त्यांच्या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटून लागल्या आहेत. दरम्यान, आता बांगलादेशनेही त्यांच्या या विधानावर आक्षेप नोंदवला आहे. ममता बॅनर्जी यांचं विधान संभ्रम निर्माण करणारं आहे, असं बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा