इत्तेहाद मिल्लत कौन्सिलचे प्रमुख मौलाना तौकीर खान यांनी केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. मोदी सरकारने लालकृष्ण आडवाणींसारख्या मानवतेच्या मारेकऱ्याला भारतरत्न पुरस्कार दिला असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच बाबरी शहीद झाल्यानंतर आणखी तीन हजार मशिदींची यादी तयार करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा