भारतीय लष्करप्रमुख विक्रम सिंह यांनी आज दुपारी होणा-या भारत-पाकिस्तान ब्रिगेडीअर स्तरावरील ध्वजबैठकीच्या पूर्वी म्हचले की भारतीय सैनिकांचे शीर कापण्याच्या कृतीला खपवून घेतले जाणार नाही.
पाकिस्तानची ही कृती माफीसाठी पात्र नाही. तेव्हाच च्यांनी हेमराज यांचे शीर परत आणण्यावर म्हटले की, या संबंधी त्यांनी सरकारी पातळीवर चर्चा केली आहे. डीजीएमओ यांनाही याबाबत सांगण्यात आले आहे.
दरम्यान, नियंत्रण रेषेवरील तनाव कमी करण्य़ासाठी होणा-या ध्वजबैठकीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच काल (रविवार) पाकिस्तानी सेनेकडून शांततेचे उल्लंघन करत जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा