पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकारमधील वाद गेल्या काही दिवसांपासून विकोपाला जात असल्याचं दिसत आहे. यास चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा बैठकीवरुन पश्चिम बंगाल विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष पेटला आहे. पंतप्रधांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उशिरा हजेरी लावली होती. तसेच नुकसान झालेल्या भागाचा अहवाल देत तेथून निघून गेल्या होत्या. त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव अल्पन बंडोपाध्याय यांनी दिल्लीत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक पाऊल पुढे जात अल्पन बंडोपाध्याय यांची मुख्य सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. तसेच मुख्य सचिवपद हरिकृष्ण द्विवेदी यांच्याकडे सोपवलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा