तापी : गुजरातमधील ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या अखेरच्या टप्प्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी सुरत जिल्ह्यातील ‘स्वराज आश्रमा’ला भेट दिली. यावेळी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतींना आदरांजली वाहून अभिवादन केले. चार दिवसांत गुजरातमधील सात जिल्ह्यांतून या यात्रेच्या गुजरातमधील टप्प्याचा समारोप झाला. राहुल गांधींनी रविवारी सुरत जिल्ह्यातील बारडोली येथील ‘स्वराज आश्रमा’ला भेट देऊन सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली अर्पण केली. १२ मार्च रोजी दुपारी दोनला महाराष्ट्रात प्रवेश करेल. नंदुरबार जिल्ह्यातून जिथे आदिवासी संमेलन आयोजित केले आहे. त्याद्वारे या यात्रेला पुन्हा सुरुवात होईल.

हेही वाचा >>> महिला कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन; देशात तीन कोटी ‘लखपती दीदीं’चे लक्ष्य

Tilari Ghat closed for all vehicles for repair of damaged protective embankment
खचलेल्या संरक्षण कठडा दुरुस्ती करिता तिलारी घाट सर्व वाहनासाठी बंद
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
ganesh temple in Sangli beautifully decorated for Ganesh Jayanti attracting huge crowd
माघी गणेश जयंतीनिमित्त सांगली गणेश मंदिरात गर्दी
Leopard Safari at Sanjay Gandhi Park Announcement by Guardian Minister Ashish Shelar Mumbai news
संजय गांधी उद्यानात ‘बिबट्या सफारी’; पालकमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
Former corporator protest , Chandrapur ,
चंद्रपूर : माजी नगरसेवकाचा खड्ड्यात बसून सत्याग्रह
In Beed district around 1250 tippers are used for transporting sand and ash
बीड जिल्ह्यात साडेबाराशे टिप्पर; परळीत सर्वाधिक पावणेतीनशेंची संख्या
village in Jalgaon district where Yatra of bride and groom celebrated for many years
देव-देवतांची नाही तर ‘या’ गावात भरते चक्क नवरदेव-नवरीची यात्रा
Implementation of Uniform Civil Code UCC begins in Uttarakhand
समान नागरी कायद्याचे राज्य; भाजपच्या आश्वासनपूर्तीची उत्तराखंडमधून सुरुवात

राजस्थानात काँग्रेसचे माजी मंत्री भाजपमध्ये

जयपूर : राजस्थानमधील काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र यादव आणि लालचंद कटारिया यांच्यासह अनेक नेत्यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याबरोबर काँग्रेसचे माजी आमदार रिचपाल मिर्धा, विजयपाल मिर्धा आणि खिलाडी बैरवा, माजी अपक्ष आमदार आलोक बेनिवालस यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. 

हरियाणातील भाजप खासदाराचा काँग्रेस प्रवेश

नवी दिल्ली : हरियाणामधील भाजपचे खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी रविवारी पक्षाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अपरिहार्य राजकीय कारणांमुळे भाजप सोडत असल्याचे त्यांनी सांगितले. राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर सिंह यांनी नवी दिल्लीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Story img Loader