सैन्यातील जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न आणि सुविधा देण्यावरून देशभरात वाद निर्माण झाला असतानाच सुरक्षा दलांच्या प्रतिमेला डाग लावणारी आणखी एक घटना घडली आहे. बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात गुरूवारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाने आपल्याच सहकाऱ्यांवर गोळीबार केला. यामध्ये चार जवानांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व जवान बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील औष्णिक उर्जा केंद्रावर सुरक्षेसाठी तैनात होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी १२.३० वाजता नाबीनगर उर्जानिर्मिती कंपनी केंद्रावर ही घटना घडली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा