गेल्या २४ तासांमध्ये बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार वर्षभराच्या आत पुन्हा एकदा भाजपाशी युती करण्याच्या तयारीत असल्याची तुफान चर्चा ऐकायला मिळत आहे. राजदशी काडीमोड घेऊन नितीश कुमार यांचा जदयू भाजपासोबत सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. तसेच, नव्या सरकारमध्ये नितीश कुमार यांच्याकडेच मुख्यमंत्रीपदाची धुरा असेल, असंही बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे सत्ताबदलाची चर्चा असताना दुसरीकडे नितीश कुमार यांनी बिहारमधील तब्बल २२ आयएएस अधिकारी व ४५ इतर वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींच्या आधी या बदल्या करण्यात आल्याची चर्चा रंगू लागली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा