भाजपाने आपल्या जाहीरनाम्यातून दिलेलं अयोध्या राम मंदिराचं आश्वासन अखेर पूर्ण होत आहे. १९९१ रोजी भाजपाकडून ‘मंदिर वही बनायेंगे’ घोषणा देण्यात आली होती. १९९२ रोजी राम जन्मभूमी चळवळीनंतर अयोध्येतील वादग्रस्त वास्तू हटवून तिथे तात्पुरतं मंदिर उभारण्यात आलं. यानंतर १९९६ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा उल्लेख केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा