दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर देशभरातील विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपावर टीकास्र सोडले. विद्यमान मुख्यमंत्र्याला अशाप्रकारे ईडीने ताब्यात घेतल्यामुळे हा लोकशाहीवरचा हल्ला असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. या टीकेला उत्तर देत असताना भाजपाचे नेते, उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही ईडीकडून चौकशी झाली असल्याचा किस्सा सांगितला. मोदींना अटकेची भीती नव्हती, त्यामुळे ते ईडीच्या चौकशीला सामोरे गेले. विरोधकांना जर काहीच केले नसेल तर त्यांनी चौकशीला सामोरे जाण्यास काय हरकत आहे, असाही सवाल गोपाळ शेट्टी यांनी उपस्थित केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा