BJP leader Gyandev Ahuja : केरळमधील वायनाड जिल्ह्यात ३० जुलै रोजी मोठं भूस्खलन होऊन अनेक गावे उध्वस्त झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत ३५० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही काही लोक बेपत्ता आहेत. वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांनी वायनाडचा दौरा करून पीडित नागरिकांच्या पाठीशी संपूर्ण देश असल्याचे सांगितले. तसेच लोकसभेतही वायनाडमधील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र आता राजस्थानचे माजी आमदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते ज्ञानदेव आहुजा यांनी भलतेच विधान करून वाद ओढवून घेतला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा