काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेवरुन भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींची तुलना रावणाशी करतानाच त्यांनी ‘भारत जोडो’ यात्रेच्या मार्गावरून काँग्रेसला धारेवर धरलं आहे. “रामाने उत्तरेपासून दक्षिणेकडे यात्रा केली होती. मात्र, राहुल गांधी दक्षिणेपासून सुरूवात करत उत्तरेकडे निघाले आहेत. म्हणजेच ते रावणाचं काम करत आहे, रामाचं नाही. त्यामुळे राहुल गांधी आणि रावणामध्ये बरंच साम्य आहे”, असे बोंडे यांनी म्हटले आहे. ज्या लोकांनी भारत तोडण्याची शपथ घेतली होती, त्यांच्या गळ्यात गळे घालण्याचं काम राहुल गांधी या यात्रेत करत आहेत, असा आरोपही बोंडे यांनी केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा