स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रत्येकाच्या घरावर तसेच सोशल मीडियावर प्रोफाईल पिक्चर म्हणून तिरंगा लावण्याचे आवाहन केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आले आहे. मोदींच्या या आवाहनावर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी टीका केली असून ज्यांच्या मातृसंस्थेने (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) स्वातंत्र्यानंतर ५२ वर्षापर्यंत त्यांच्या मुख्यालयावर तिरंगा फडकवला नाही, त्याच संघटनेतून पुढे आलेले लोक आता तिरंग्याबद्दल बोलत आहेत, अशी टीका केली होती. राहुल गांधी यांच्या याच टीकेला आता भाजपा खासदार प्रल्हाद जोशी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी हे अर्धवेळ राजकारणी आहेत. त्यांच्या टिप्पणीला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. संघाच्या विचारधारेला पूर्ण देशाने स्वीकारलेले आहे, असे प्रल्हाद जोशी म्हणाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा