प्रचंड वेगानं होत असलेलं करोनाचं संक्रमण आणि वाढत्या रुग्णसंख्येला पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. हे निर्बंध मंगळवारी (५ एप्रिल) रात्रीपासून लागू झाले आहेत. रात्री संचारबंदी, तर दिवसा जमावबंदी आणि आठवड्याच्या शेवटी संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आठवड्याच्या शेवटी दोन दिवस असणाऱ्या लॉकडाउनची करोना रोखण्यास फार मदत होणार नसल्याचा सल्ला केंद्रानं महाराष्ट्राला दिला आहे. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याच्या सचिवांना याबद्दल सूचना केल्या होत्या, अशी माहिती आता समोर आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा