प्लास्टिकमुळे पर्यावरणाची होणारी हानी हा सध्याच्या काळातील सर्वात मोठा प्रश्न आहे. भारतासारख्या देशामध्ये रोज लाखो टन प्लास्टिकचा कचरा निर्माण होतो मात्र या कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण होते. अनेकदा कचऱ्याच्या ढिगाऱ्यामधून प्लास्टिक गोळा करुन पोटाची खळगी भरणारे लोक आपल्याला दिसतात. मात्र दिवसभर कष्ट करुनही त्यांना अनेकदा जेवणापुरते पैसेही मिळत नाही. मात्र प्लास्टिकचा कचरा गोळा करुन पर्यावरण संवर्धानला हातभार लावणाऱ्या याच कचरावेचक मुलांना पुरेसे अन्न मिळावे म्हणून चंढीगडमध्ये देशातील पहिले ‘गार्बेज रेस्टॉरंट’ सुरु करण्यात आले आहे. या रेस्टॉरंटमध्ये कचरा गोळा करणाऱ्या मुलांना प्लास्टिक कचऱ्याच्या मोबदल्यात महापालिकेमार्फत मोफत जेवण दिले जाणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा