केंद्रीय गृह मंत्रालयाने देशाच्या सीमेवरील पंजाब, पश्चिम बंगाल आणि आसाममधील सीमा सुरक्षा दलाचं (BSF) कार्यक्षेत्र १५ किलोमीटरवरुन ५० किलोमीटर करण्याचा निर्णय घेतला. यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी यावर टीका करत निर्णयाला विरोध केलाय. या वादानंतर आता सीमा सुरक्षा दलाने या निर्णयाबाबत स्पष्टीकरण दिलंय. या निर्णयाने बीएसएफच्या कार्यक्षेत्रात एकसारखेपणा येईल आणि सीमेवरील गुन्हे कमी करण्यास मदत होईल, असं भूमिका बीएसएफने मांडली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा