मुंबई : वर्षअखेर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि भाजपचाच मुख्यमंत्री करण्याच्या निर्धाराने अर्थसंकल्पात बिहारला झुकते माप देण्यात आले आहे. राज्यासाठी पाच महत्त्वाच्या घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्याच, शिवाय राज्याच्या नावाचा उल्लेखही अनेकदा करण्यात आला. बिहार वगळता केवळ आसामचे नाव अर्थमंत्र्यांनी एकदा घेतले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा