नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाची घोषणा केल्यानंतर, शनिवारी संसदेत मांडलेल्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने वार्षिक १२ लाखांचे उत्पन्न करमुक्त करून देशातील तमाम मध्यमवर्गीयांना खूश केले. केंद्रातील ‘एनडीए’ सरकार गरीब, शोषित-वंचितांच्या कल्याणाची भाषा सातत्याने करत असले तरी, अत्यंत निष्ठावान मतदार मानल्या गेलेल्या मध्यमवर्गाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या आरोपांना यंदाच्या अर्थसंकल्पातून तगडे प्रत्युत्तर दिल्याचे मानले जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा