बालाकोट हल्ल्यांच्या खरेपणाबाबत प्रश्न विचारणाऱ्या लोकांना ‘देशद्रोही’ म्हणणे हे बुचकळ्यात टाकणारे असल्याचे मत जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी रविवारी व्यक्त केले. तथापि, निवडणुकीचा रोख बेकारी आणि शेतकऱ्यांच्या समस्या यांसारख्या महत्त्वाच्या मुद्दय़ांवरून इतरत्र वळवण्याच्या जाळ्यात विरोधी पक्षांनी अडकू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा