दिल्ली : १९७६ च्या घटना दुरुस्तीने राज्यघटनेच्या प्रस्तावनेत ‘समाजवादी’, ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘अखंडता’सारखे शब्द समाविष्ट करण्यात आले आहेत. आणीबाणीच्या काळात संसदेने जे काही केले ते निरर्थक ठरविण्यासंदर्भात काही सांगता येत नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान नोंदविले. माजी राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी, वकील विष्णू शंकर जैन आणि इतरांनी घटनेच्या प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष शब्दाचा समावेश करण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहेत. या याचिकेवरील सुनावणी सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठात शुक्रवारी झाली. या याचिकेवर २५ नोव्हेंबर रोजी य्आदेश सुनावणार असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा