भारत सरकारने कॅनडाच्या उच्चायुक्तांसह सहा राजनैतिक अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश जारी केले आहेत. या अधिकाऱ्यांनी १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत देश सोडावा असं या आदेशात सांगण्यात आलं आहे. दरम्यान, भारत सरकारच्या या निर्णयानंतर आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जस्टिन ट्रूडो यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत निज्जर हत्याप्रकरणावरून पुन्हा एकदा भारताला लक्ष्य केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा