पीटीआय, पाटणा
बिहारमध्ये वैशाली जिल्ह्यातून शनिवारपासून जातनिहाय जनगणनेला सुरुवात करण्यात आली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या जातनिहाय जनगणनेबाबत सांगितले की, केंद्र सरकार त्यासाठी तयार नसताना राज्य सरकार आपल्या स्तरावर अशा प्रकारे जनगणना करत आहे.आपल्या समाधान यात्रेचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री वैशाली जिल्ह्यातील गोरौल गटांतर्गत हरसेर गावात मनोज पासवान यांच्या घरी पोहोचले. पासवान यांच्या घरातून जातनिहाय जनगणनेला सुरुवात करण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा