नवी दिल्ली : दोन वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित मजकूर न हटवल्यास भारतातील ट्विटर कार्यालये बंद करण्याचा इशारा भारत सरकारने दिल्याचा खळबळजनक दावा ‘ट्विटर’चे सहसंस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी यांनी केला. केंद्र सरकारने डॉर्सी धादांत खोटे बोलत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, या आरोपांनंतर विरोधकांनी भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा