नवी दिल्ली : पंजाबच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र होत असतानाच, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी, बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांना साह्यभूत ठरणारे दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. २०२५-२६ साठी पंतप्रधान पीक विमा योजना तसेच, ‘डीएपी’ खतावरील अनुदान कायम ठेवण्यात आल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा