देशभरात वेगाने लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जात असताना रोज आढळणाऱ्या नव्या करोनाबाधितांचा आकडा देखील दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे देशभरात मोठ्या प्रमाणावर निर्बंध शिथिल करण्यात आलेले असताना तिसऱ्या लाटेची संभाव्य भिती देखील तज्ज्ञ बोलून दाखवत आहेत. त्यामुळे लसीकरणाचा वेग जरी वाढला असला, तरी तिसऱ्या लाटेला टाळायचं असेल, तर पुढील तीन महिने नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेणं आवश्यक असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. आज दुपारी दिल्लीत झालेल्या आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेमध्ये हा इशारा देण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा