Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट संघाने आज (९ मार्च) ऐतिहासिक कामगिरी करत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे जेतेपद पटकावले आहे. भारताने न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात ४ विकेट्सने पराभव केला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने या संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता विजयाला गवसणी घातली आहे. या विजयासह टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद तिसऱ्यांदा पटकावणारा पहिला संघ ठरला आहे. दरम्यान या विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. सर्व स्तरांमधून टीम इंडियाचे अभिनंतन केले जात आहे. यातच राजकीय वर्तुळात देखील प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, शरद पवार, राहुल गांधी इत्यादी नेत्यांनी भारतीय संघाचे कौतुक करत पोस्ट केल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा