नव्या कृषी कायद्यांविरोधात दिलेल्या वेशीवर आंदोलन सुरु असताना दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने तोडगा काढण्यासाठी समितीची नेमणूक केली आहे. पण या समितीमध्ये असणाऱ्या सदस्यांनी याआधी कृषी कायद्यांना समर्थन दर्शवलं असल्याने त्यांच्या नियुक्तीवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. यामुळे शेतकरी संघटनांनी समितीशी चर्चा न करण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान समितीवरुन होणाऱ्या टीकेला सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी उत्तर दिलं आहे. समितीच्या नेमणुकीसंबंधी समजूतदारपणाचा अभाव आहे असं ते म्हणाले आहेत. एनडीटीव्हीने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा