२०१६ च्या डिसेंबर महिन्यामध्ये संपणाऱ्या तिमाहीसाठी भारताचा जीडीपी (सकल राष्ट्रीय उत्पादन) वृद्धिदर मर्यादित घटकांच्या आधारावर काढण्यात आल्याची माहिती देशाचे मुख्य सांख्यिकीतज्ज्ञ टी. सी. ए. अनंत यांनी म्हटले आहे. नोटाबंदीनंतर भारताचा जीडीपी वृद्धिदर एक टक्क्याने कमी होईल असे भाकित जगातील सर्व नामवंत संस्था आणि अर्थशास्त्रज्ञांनी केले होते. तसेच भारतीय आर्थिक सर्वेक्षणातही हेच भाकित करण्यात आले होते. परंतु, नुकताच सरकारने जी आकडेवारी जाहीर केली आहे ती त्यानुसार संबंधित तिमाहीचा जीडीपी वृद्धिदर हा सात टक्के आहे असे म्हटले गेले आहे. केवळ काही घटकांच्या आधारावरच हा वृद्धिदर काढला आहे असे अनंत यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा