गेल्या काही महिन्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयात काही महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी पार पडली आहे. त्यातील काही प्रकरणं ही थेट राज्य सरकार व केंद्र सरकारशी संबंधित असल्यामुळे त्यात न्यायपालिका व कायदेमंडळ यांच्यातील अधिकारकक्षांचा मुद्दा उपस्थित झाला. मात्र तरीदेखील न्यायालयाने ठामपणे निर्णय देताना प्रसंगी सरकारला खडसावलंदेखील आहे. असाच एक प्रसंग पुन्हा एकदा नुकताच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर उभा राहिला. यावेळी सरन्यायाधीशांनी देशभरातील राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनाही सुनावलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा