पीटीआय, कोलकाता : येत्या ८ जुलैला होऊ घातलेल्या पंचायत निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यावरून पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये हिंसाचार झाला. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमकी झडल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. उमेदवारी अर्ज भरण्यावरून सुरू झालेला हिंसाचार दक्षिण २४ परगणा व बांकुरा जिल्ह्यांमध्ये सलग पाचव्या दिवशी अव्याहत सुरू राहिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा