“दिल्लीचे शहराचे स्वतःचे प्रदूषण सुरक्षित मर्यादेत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरातील प्रदूषणात वाढ होत आहे. शेजारच्या राज्यांतील शेतकऱ्यांनी गवत जाळणं सुरू केल्यामुळे प्रदूषणात वाढ नोंदवण्यात येत आहे. दिल्लीमध्ये प्रदूषण २५% पेक्षा कमी झाले आहे. मात्र, शहरातील प्रदूषण मर्यादित ठेवायचं असेल तर बाहेरून येणाऱ्या प्रदूषणाबरोबरच दिल्लीचे प्रदूषण आणखी कमी करावे लागेल,” असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय. प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्लीमध्ये हिवाळी कृती योजना लागू करण्यात आली आहे. त्यांनी दिल्लीच्या लोकांना तीन विनंत्या आहेत. शिवाय त्यांनी खासगी वाहन वापरणाऱ्या लोकांना एक महत्वाचं आवाहन केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा