CM Himanta Sarma : काही दिवसांपूर्वी कोलकातातील एका सभेत बोलताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती. कोलकातातील डॉक्टर तरुणींच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या आडून पंतप्रधान मोदी पश्चिम बंगाल पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं त्या म्हणाल्या होत्या. तसेच आज पश्चिम बंगाल पेटवलं तर उद्या आसाम, झारखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली, असे उतर राज्य पेटवतील, असा इशाराही त्यांनी दिला होता. दरम्यान, या टीकेवरून आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा