१७ सप्टेंबर २०२३ रोजी कोलकात्यातील शांतिनिकेतनचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. यानंतर आता शांतिनिकेतनच्या बाहेर लावलेल्या संगमरवरी फलकावरून नवीन वादाला तोंड फुटलं आहे. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू (आचार्य) व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपकुलगुरू विद्युत चक्रवर्ती यांची नावं असलेला संगमरवरी फलक लावला आहे. या फलकावर रवींद्रनाथ टागोर यांचा उल्लेख नसल्याने वादाला सुरुवात झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा