Yogi Adityanath on Sangam Water: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुभं दरम्यान त्रिवेणी संगमावरील पाण्याच्या गुणवत्तेवर उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर दिले आहे. विधानसभेत बोलत असताना योगी आदित्यनाथ म्हणाले, संगमावरील पाणी फक्त आंघोळीसाठीच नाही तर पिण्यासाठीही योग्य आहे. पाण्याच्या गुणवत्तेवर उपस्थित केलेले प्रश्न हे महाकुंभला बदनाम करण्यासाठी उपस्थित केले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा