छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (दिल्ली) : मराठी भाषा अभिजातच नव्हे तर बहुजात आणि बहुज्ञात झाली पाहिजे. साहित्यकलेसाठी सरकारकडून होत असलेली मदत उपकार नव्हेत. साहित्यिकांनी स्वाभिमानाने साहित्यनिर्मिती करावी. मराठी भाषेच्या विकासासाठी आवश्यक सर्व साह्य सरकार करेल, असे आश्वासन राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार तसेच, मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी रविवारी दिले. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या साहित्य संमेलन समारोपप्रसंगी ते बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा