नवी दिल्ली : देशात सर्व निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीमध्ये लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांना सामील केले गेले. मात्र, काँग्रेसचे पक्षाध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना डावलल्याची बाब काँग्रेसच्या नेत्यांच्या जिव्हारी लागून ते अधिक संतप्त झाले आहेत. माजी विरोधी पक्षनेत्यांना समितीत घेतले जाते पण, आजी विरोधी पक्षनेत्याला जाणीवपूर्वक डावलले जाते, त्या समितीकडे कशासाठी लक्ष द्यायचे, असा सवाल काँग्रेसचे संघटना महासचिव के. सी वेणुगोपाल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा