राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील ‘भारत जोडो’ यात्रा भारताचा दुसरा स्वातंत्र्यलढा आहे, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केले आहे. देशातील विभाजनकारी शक्तींचा जोपर्यंत पराभव होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या या यात्रेवर भाजपाकडून सडकून टीका करण्यात येत आहे. या दुसऱ्या स्वातंत्र्ययुद्धात भाजपाची काहीच भूमिका नाही, असे सांगतानाच त्यांनी भाजपाचा खरपूस समाचार घेतला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा