मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी केंद्रामध्ये पंतप्रधान पदाची जबाबदारी स्वीकारली होती तेव्हा काँग्रेसची सत्ता नऊ राज्यांवरुन केवळ छत्तीसगड आणि राजस्थान या दोन राज्यांपूर्ती मर्यादित राहिली होती. अशीच काही परिस्थिती आता पुन्हा दिसत आहेत. मतदारांचा विश्वास जिंकण्यात आणि खंबीर नेतृत्व या दोन आघाड्यांवर काँग्रेस कमी पडत असल्याचं नुकत्याच लागलेल्या पाच राज्यांच्या निकालांवरुन स्पष्ट झालंय. चार राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा विजय मिळला आहे. तर पाच राज्यांपैकी एकाही राज्यात काँग्रेसला चांगली कामगिरी करता आलेली नाही. उलट हातचं पंजाब राज्यही आपकडे गेल्याने काँग्रेस आता देशात केवळ पाच राज्यांमध्ये सत्तेत आहे.
नक्की वाचा >> Election Results: “महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडू शकतं”
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा