नवी दिल्ली : मणिपूरमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोमवारी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांना तात्काळ पदमुक्त करण्याची आणि संवेदनशील सुरक्षा परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारने घेण्याची मागणी काँग्रेसने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील घृणास्पद अपयश हे अक्षम्य असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा