PM Narendra Modi speech in Parliament: काँग्रेस पक्षाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राग होता. त्यांच्या प्रत्येक कृतीवर काँग्रेसकडून नाराजी व्यक्त केली जायची. याचे ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध आहेत. आंबेडकरांना दोनवेळा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी काँग्रेसने काय काय नाही केले. एवढेच नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारत रत्न पुरस्कार देण्याच्या पात्रतेचेही ते समजत नव्हते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलताना केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर बोलत असताना मोदींनी काँग्रेसवर आरोपींच्या फैरी झाडल्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा