नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी संसदेत पूर्ण ताकदीनिशी मणिपूरमध्ये शांततेची गरज मांडून ही शोकांतिका संपवण्यासाठी सरकारवर दबाव आणेल, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मणिपूर भेटीनंतर गुरुवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरचा दौरा करून जनतेच्या समस्या ऐकून घ्याव्यात आणि शांततेचे आवाहन करावे, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा