गेल्या काही दिवसांमध्ये पंजाब काँग्रेसमध्ये झालेली उलथापालथ आणि त्याआधी राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसमधील काही प्रमुख नेत्यांनी धरलेली भाजपाची वाट या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं नेमकं काय चाललंय? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला आहे. यामध्ये विरोधक आणि राजकीय विश्लेषकांसोबतच काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल हे देखील आहेत. जी-२३ परिषदेच्या पहिल्या बैठकीपासून कपिल सिब्बल यांनी सातत्याने काँग्रेसमधल्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. शिवाय, पक्षनेतृत्वात बदल करण्याची देखील मागणी त्यांनी सातत्याने बोलून दाखवली आहे. आता काँग्रेसमधील गोंधळाच्या ताज्या पंजाब अंकानंतर कपिल सिब्बल यांनी खोचक शब्दांत पक्षनेतृत्वाचे कान टोचले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा