पीटीआय, इम्फाळ
२१ महिन्यांपासून जातीय हिंसाचाराच्या आगीत धगधगत असलेल्या मणिपुरात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर केंद्र सरकारच्या धोरणावर विरोधकांनी टीका केली आहे. भाजपमधील अंतर्गत वादामुळेच मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली, असा आरोप काँग्रेसचे मणिपूर प्रदेशाध्यक्ष केशम मेघचंद्र यांनी केला. भाजपमधील अंतर्गत नेतृत्व संकट आणि मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत एकमत नसल्यानेच भाजपला राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे ते म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा