लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं तर इंडिया आघाडीला २३२ जागा मिळाल्या. आता एनडीएकडून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. एनडीच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. तर इंडिया आघाडीच्याही काही बैठका पार पडल्या आहेत. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज मानहानीच्या प्रकरणात विशेष न्यायालयात हजर राहणार आहेत. त्यासाठी ते आज सकाळीच बंगळुरूसाठी रवाना झाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा